**********************
खंतनाम कवी ग. दि. माडगूळकर हे आपल्या ' चिमणी पाखरं ' या कवातासंग्रहातील एका कवितेत म्हणतात ,
चळवळ नाही बलदारी नाही
त्याने फुलझाड. लावू नये !
सोसता सोसेना. विश्वाचा भार
त्याला मायबाप होऊ नये !!
विश्व करताना मुलीच्या यशापयशाचा भार सोसेना म्हणून नेकरंजी (ता. आटपाडी ) येथील एका हायस्कूलच्या मुख्याध्यापक येथील वयाच्या पोटाच्या पोरीला जात्याच्या खुट्यांट्याने पंच करून जिवचने १७ .
माणुसकीला काळीमा फासणा- या या विधाने पोटाला पोरगी प्रत्येक बाप अंतर्बाह्य हाबकला आहे .
हा नेलकरचाड्या धों भोसले नांवाचा नराधम बाप केळीच्या कोंबा सुदृढ आपल्या लेकीचे साधन म्हणजे यथायोग्य संगोपन करू शकला नाही हे त्याने केलेले अमानुष कृत्याने समर्थ आलेच आहे .
मुख्याध्यापक म्हणून कामगारा भरमसाठ पगार खाजगी क्लास वालांचे घशात घालुन म्हणून आपली उमेदवारी झटकून तो बाजुलागी .
स्वतःची उत्तर ही स्वतःच साथ इतकं साधं भानही तो विसरुन गेला . पोटच्या मुलीच्या हजार यशचंच त्यांबद्दल स्थानिक नाही पण तिला १२ वीला नीट सराव परिक्षेतल्या एका वेळेच्या कमी मार्कांच्या अपयशाने डोकं हाललं आणि त्याला नको ते निर्घृण कृत्य .ज्या हाताने खडू सुखी बालकला सन्मान जगण्याचे धडे शिकवणे त्याचं दगडी दगड. जात्या खुंटीला जिल्ह्यातील पोटाचा निर्दयीपणे दाखला.त्याच्या हातातील अपयश पचवुन वाढणे सुरुच आहे .
हिस्त्रापती आपला पती लेकीला अमानुषपणे स्वतंत्रपणे करतो आणि साधनाची आईकडे रात्रभर लक्ष्य देत नाही . तिला किती लागलं ? कुठं लागलं ? याची काळजी घेतली नाही हे अगदीच अनाकलनीय आहे.
तिला पाहाच उपचार आढळून आले तर कदाचित जिव वाचलाही नाही पण तसं दु:ख घडले नाही असे प्रथमदर्शनी घडले आहे.
नऊ महिने आणि नऊ पोटात विश्लेषण करणारी कुठली दिवस आई नवरा पशु आजारी असताना स्वस्थ बसेल ?
साधनाने अशा प्रकारच्या जगता किती मरणयातना भोगल्या असतील ? याची कल्पनाच बरी.
शिक्षका एक बाप अचानक हिंस्त्र होतो. त्याचं माणिक निर्मळ संतुलन ढासळतंय आणि पोटाच्या उमलत्या कळचादयीपणे तोच चोमोळा करतो याचा मान अंगलने विचार करणे आवश्यक आहे .
या धोंड्या भोसलेसारखे निर्दयी दगड प्रस्थापित शिक्षणाने डोळे झाकून जोपासलेत हा साधा स्वतःचा अर्थ आहे .
धोंड्या भोसले नायक एक शिक्षक आला म्हणून सा-याच शिक्षकांना पट्टीत मोजणे हे नुकसानकारक आहे मी म्हणतो इतर शिक्षक लोकांच जर बचाव करत असतील तर ते शिक्षणक्षेत्रावर लागले नाही तर ती उघडत गेली आहे हे उघडय.
या अनुभव कवठेमहांकाळचे पुरोगामी विचारवंत प्रा . दादासाहेब ढेरे साधकांशी संपर्क साधणारे अत्यंत संत ढेरे सरांनी सांगितले की कोणताही कर्तव्यदक्ष शिक्षक अशा प्रकारे त्यांचा बचाव करून नराधम मुख्याध्यापकाचा पाठराखण करू शकत नाही.
सर्वात मोठी दुर्दैवी बाब म्हणजे शुक्रवारी ही अमानुष घटना घडून चार दिवस उलटले तरी कोणत्याही शिक्षकाने किंवा मुख्याध्यापकाने त्याचा साधा विरोध केला नाही तर मग बाहेर उतरलो तर दूरच कुटुंब.
बदलापुरचे शिक्षणक्षेत्रातील प्रकरण ताजं असताना हे नेलकरांजीचं प्रकरण घडतंय. या नेलंज विवाहसुधा संबंधित शिक्षणाने काय कठोर पाऊल उचलले ? हे सुधा अद्याप स्पष्ट नाही.
अशा प्रकारे शिक्षणक्षेत्रात पसरलेली ही मरगळ भावी पिढ्यांना कुठली पाहीजे?
हा कोणीही माणूसला सतावण्यासारखा प्रश्न आहे . असा कोणता दबाव शिक्षकांवर आहे की ते अमानुष कृत्याबद्दल ब्र शब्दही काढू शकत नाहीत ?
या आनंदाचे विचारवंत डॉ. बाबुराव गुरव यांच्याशी संपर्क साधणे त्यांची विरोधाची प्रतिक्रिया आहे . त्यांचे अधिकारी कर्मचारी विद्यार्थी किंवा विद्यार्थी त्यांच्या बुध्यांक (आय क्यू) जास्त गुण वाढवू शकत नाहीत हे ते नराधम बाप म्हणविणारे शिक्षकाला कळायला हवे. धोंडीराम भोसले या शिक्षकाची अशी का मानसिकता बो ? हे जरूर असही डॉ.बाराव गुरव सर म्हणाले .
नेलकरंज कनेक्ट या हैवान मुख्याध्यापक तरण्या ताटालेकीचा जिव मला चार मुख्याध्यापक भेटले पण एकाही बि-याने या अमानुष कृत्याबद्दल हळहळ व्यक्त केली नाही .
या सुस्तावलेल्या शिक्षणाचे आधी निश्चिंतपणे मार्टम करावं पुढे आहे .
संस्थाचालक शिक्षकांना हयातभर आर्थिक आणि मानसिकता लुटतात . संस्थाचालक शिक्षकांची विवेकशीलता मारणे एक कलमी कार्यक्रम प्रसार्य .
नराधम शिक्षकाची पाठराखणका धावणका संबंधित गावातील त्याची जातुन अनेक शिक्षक मोट सुटलेत .
हायस्कूलच्या आवारात २०० मिटरपर्यंत क्षेत्राची यंत्रणाही त्या हायस्कूलच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांची असतेच काही अनुचित प्रकार घडले तर शिक्षक आपले हात झटकतात .
हायस्कुलचील बेजायांच्या शिक्षक शिक्षकांनी घरमाखलें बनवले नाही .तारिचा टाकलेला कोरा राजेचा फॉर्म मुख्याध्यापक हवाली शिक्षकांच्या शिक्षकांच्या नावाने सुटका मोकाट सुटतात . अचानक कोणाला पहा तर मुख्याध्यापक त्या रजेच्या अर्जावरती तारिख टाकून आपलं कर्तव्य(?) पार पाडतोय .
शिक्षणसंमत एका शिक्षकाला एका व्यक्तीवर तीन वर्षे काम करता येत नसतानाही शिक्षक एकाच वर्षानुवर्षे ठोकून बसतात .
मुख्याध्यापकांना लिपिकाचं काम करावं लागतंय .
दिवसातुन १० कलम एका कागदपत्रासाठी शिक्षणाधिकारी अधिकारे फटवे काढतो आणि ते एका दिवसात जरब बसवतो.
सांगली जनता शिक्षणाधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिक-यानी तर ताळतंत्रच सोडायला .
तालुक्याला आणि बसभार अलिशान ऑफीसमध्ये ते शिक्षणभाग चालविण्याचा आंधळा कार करताहेत .
गाव सरपंच फक्त कार्यक्रमाला हायस्कूलमध्ये लोकांची उबविण्यापुरती उरलाय .
धोंडीराम भोसले नायक माथेफिरू शिक्षक निपज समाजातील फक्त एक घटक नाही .अगदी पालकापासुन ते सरकारी घटक कारणीभूत लोकांचेच मातीभूतले आहेत . एक साधना ही व्यवस्था गिलावत टाकत आहे .
हायची अध्यापक लोकं पॅनेलचा अभ्यास टक्के निकाल निकालाच्या धुंदीत बेभान फायदे आहेत . हायस्कूलच्या विद्यार्थ्याचा टक्के व्यक्तिमत्व विकास का ? याकडे मात्र संपूर्णपणे भिजत आहे.
प्रत्येक हायस्कुलची झाडाझडती जिल्हा पत्राने त्याची श्वेतिका जाहिर केली पाहिजे !!!
बाळासाहेब पाटील, खंडेराजुरी
चंद्रकांत बाबर यांची पुस्तके अमेझॉन वरून मागवण्यासाठी खालील लिंकचा वापर करा..
https://www.amazon.in/dp/B0FCM72XPD
https://www.amazon.in/dp/B0FCM6BWHY


Post a Comment
0 Comments